वाचलेलं लक्षात राहत नाही? काय करायचं? Study Tips

वाचलेलं लक्षात राहत नाही? काय करायचं? Study Tips

नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येकाला वाटत कि मला जीवनात काहीतरी करायचं आहे? मला परीक्षेत चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे. मला गणितात पैकी च्या पैकी गुण मिळवायचे आहेत. त्यामुळे मी यावर्षी खूप चांगली तयारी करणार.

अभ्यासाची तयारी करायचं आपण ठरवतो परंतु अभ्यास काही होत नाही कारण वाचलेलं सगळं कसं, डोक्याच्या वरून जात.

आता हा डोक्याच्या वरून जाणारा अभ्यास डोक्याच्या आत कसा जाईल यावर आज आपण चर्चा करूयात.

अभ्यास लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सहा टिप्स सांगणार आहे.

त्यातली पहिली टिप्स म्हणजे अभ्यासाचे वेळापत्रक बनवा. नुसतेच वेळापत्रक बनवू नका त्या वेळापत्रकाप्रमाणे वागा सुद्धा. ते वेळापत्रक फोलो करा. आणि हो तुम्हाला झेपेल असेच वेळापत्रक वानवा.

दुसरी टिप्स आहे नोट्स काढा. वाचताना प्रत्येक मुद्दा नीट समजून घ्या आणि ज्या ज्या महत्वाच्या बाबी किंवा महत्वाचे मुद्दे वाटतात ते एका वहीत लिहून काढा. त्यामुळे जे तुम्ही वाचलेले असेल ते चांगल्याप्रकारे लक्षात राहते आणि परीक्षेच्या काळात उजळणीसाठी म्हणजेच रिव्हिजन साठी तुम्ही काढलेल्या नोट्स महत्वाच्या ठरतात.

तिसरी आणि महत्वाची टिप्स म्हणजे imagination. जे वाचताय त्याची ते Imagine करा. डोळ्यासमोर चित्र आणा. समजा इतिहासाचा एखादा धडा वाचत असाल ज्यात दांडी यात्रा असेल तर अशी कल्पना करा कि दांडी यात्रा तुमच्या डोळ्यासमोर आहे. गांधीजी तुमच्या डोळ्यासमोरून पुढे जात आहे. अशा प्रकारची कल्पना केल्यास कोणतीही संकल्पना आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहण्याची शक्यता असते.

चौथी टिप्स म्हणजे जे वाचताय ते दुसऱ्याला शिकावा. समजून सांगा. मित्रांनो जेव्हा तुम्ही शकलेली किंवा वाचलेली कोणतीही गोष्ट ज्यावेळी दुसऱ्या कोणाला समजून सांगता तेव्हा त्या संकल्पनेची उजळणी होते आणि ती तुमच्या लक्षात राहते.

पाचवी टिप्स आहे वारंवार उजळणी करणे. मित्रांनो आपला मेंदू असा आहे की काही कालांतराने तो अनेक गोष्टी विसरून जातो. मेंदूचा हा गुणधर्मच आहे असे समजा. त्यामुळे आपण केलेल्या अभ्यासाची टप्प्या टप्प्याने उजळणी होणे खूप गरजेची आहे. त्यामुळे अभ्यास करा आणि त्या अभ्यासाची टप्प्या टप्प्याने उजळणनी करा.

आता सहावी आणि महत्वाची टिप्स म्हणजे तक्ते तयार करून घरात लावा. हो मित्रांनी सूत्राने महत्वाच्या व्याख्यांचे तक्ते किंवा आकृत्या काढून तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जागेवर लाऊ शकता. जेणेकरून या सगळ्या गोष्टी वारंवार तुमच्या समोर राहतील.

दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका | SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper

दहावी बोर्ड परीक्षा | जुन्या प्रश्नपत्रिका

SSC 10th Class Maharashtra Board | Old Question Paper

खालील बटणांवर क्लिक करून तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या जुन्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करता येतील.

मार्च 2023

मराठी

हिंदीसंपूर्ण

इंग्रजी

गणित भाग १

गणित भाग २

विज्ञान भाग २

इतर विषयांच्या आणि इतर काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड केल्या जातील. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २०२४ च्या अनुषंगाने या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत. बोर्डाच्या परीक्षांची तयारी करत असताना जास्तीत जास्त प्रश्न पत्रिका सोडवणे महत्वाचे असते. आपण जितक्या जास्तीत जास्त आणि योग्य प्रश्नपत्रिका सोडवू तितका अधिक फायदा आपल्या सर्वांना होणार हे नक्कीच. त्यामुळेच आम्ही आपल्यासाठी सर्व वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर आपल्यासाठी अपडेट करणार आहोत.

#SSCBOARDEXAM2024TIMETABLE

आपण या प्रश्नपत्रिका वेळे लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या | लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर होणार

मुसळधार पावसामुळे परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. बुधवार १९ जुलै रोजी मुंबई विद्यापीठातंर्गत विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा पार पडल्या पण पावसामुळे रायगड जिल्ह्यातील काही महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची परीक्षा २२ जुलै रोजी त्याच परीक्षा केंद्रावर होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या द्वितीय भाषा या एनएसक्यूएफमधील हिंदी आणि समाजशास्त्र या विषयातील परीक्षा असून, या परीक्षेला राज्यभरातून केवळ ४१ विद्यार्थी बसणार होते, तर दुसरीकडे बारावीच्या द्वितीय भाषा या विषयातील मराठी, उर्दू हिंदी आदी विषयांची परीक्षा असून, या परीक्षेला राज्यभरातून आठ हजारांहून अधिक विद्यार्थी बसणार होते.

राज्यातील एकूण अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी सकाळपासूनच रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. मुंबई विद्यापीठातंर्गत महाविद्यालयीन परीक्षा सुरू असून या पावसाचा फटका परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना बसला. विविध विद्याशाखांच्या ९ परीक्षा बुधवारी दिवसभर होत्या. या परीक्षांना अनेक विद्यार्थी पावसामुळे परीक्षाकेंद्रावर पोहोचू शकले नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी २२ जुलैला पुन्हा परीक्षा घेतली जाईल तसेच जे विद्यार्थी बुधवारी (१९ जुलै) परीक्षेला हजर होते. त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची आवश्यकता नाही, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद करंडे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Board Exam 2024 Timetable: Class X and XII

Maharashtra Board Exam 2024 Timetable: Class X and XII

The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary conducts the board exams for Class X and XII students every year. In 2023, the class 10th board exam commenced on 2nd March 2023 and concluded on 25th March 2023, while the 12th board exam started on 21st February and concluded on 20th March.

Looking ahead to the upcoming academic year, the board exams for March 2024 are likely to begin in the first week of March. Students and parents are eagerly awaiting the release of the official timetable from the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education.

For class 10 students, the exam will kick off with the Marathi subject, which is the native language of Maharashtra. The Marathi paper is often considered crucial as it sets the tone for the rest of the exams. Students will then be tested on various subjects such as Mathematics, Science, Social Sciences, and Languages. The last paper for class 10 will be on Geography, a subject that explores the Earth’s physical features, climate, and human-environment interaction.

As for class 12 students, they will face a diverse range of subjects including Physics, Chemistry, Biology, Mathematics, English, and their chosen electives. The board exams play a significant role in determining students’ future academic and career paths, making it crucial for them to prepare diligently.

In preparation for the exams, students are advised to start their studies now, allowing them ample time to revise and grasp the concepts thoroughly. Early preparation not only helps in better understanding of the subjects but also reduces stress during the exam period. By starting their studies well in advance, students will have around 7-8 months to complete the 10th standard curriculum, ensuring a comprehensive understanding of the topics.

It is anticipated that the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will release the official timetable for the Class X and XII board exams in the coming months. Students and parents are urged to stay updated with the official announcements and make a study plan accordingly to excel in the exams.

Talathi Exam 2023 Date | Talathi Exam 2023 online form date | Online Form Link

Talathi Exam 2023 Date | Talathi Exam 2023 online form date | Talathi Bharati online Form link

Last Date Of Application : 17th July 2023

Exam Date : 17th August to 12th September 2023

Link – SCDLR Recruitment Form (digialm.com)

The state government has granted approval for the filling up of Talathi Group ‘C’ cadre vacancies through the direct service method. The Land Records Department will conduct the examination shortly, following the government’s relaxation of recruitment rules. A link will be provided for the application process.

Clearance has been given for the recruitment of 4,644 posts in 36 districts across six divisions of the state. The examination for the recruitment of 4,644 Talathis in all districts, including Pune, Nashik, Nagpur, Aurangabad, Konkan, and Amravati, will be conducted soon. The Land Records Department plans to open the application link in the coming days.

In certain districts with a significant tribal population, seats will be reserved under the ‘Pesa’ rule to provide opportunities for tribal community members in Talathi recruitment. The Land Records Department has selected TCS Company to conduct the examination and has presented two date options, 17th August or 12th September, to the government for consideration.

As it is not feasible to prepare separate question papers for each district, the exam pattern for the Talathi post has been finalized. The registration link for the exam application will be open from June 26 to 17th July , allowing a 21-day window for candidates to fill out their applications. Each candidate can apply only from their respective district, with the exception of tribal areas where posts have been determined based on population.

Anand Rait, the Additional Commissioner of the Jamabandi Department, confirmed that permission has been sought to open the exam link. The link is expected to be available by June 15. It is anticipated that around five lakh candidates will apply for the exam, with each candidate applying from their respective district. The exam fee is set at Rs 1000 for the general group and Rs 900 for the reservation group.

Essay: MY FAVOURITE SUBJECT

ESSAY: MY FAVOURITE SUBJECT

I like reading stories about famous personalities. The lives of great men and women fascinate me. They inspire me to do something great myself. Naturally, my favorite subject is History. But this was not always so.

When I was in Standard Five, I failed in History in the First Unit Test. After that, Daddy began teaching me. Daddy teaches History in a Degree College, and his knowledge is really vast. He has the dates and events at his fingertips. And he narrates everything like an interesting story. I did very well in History in the next examination. But more than that, I had developed an abiding love for the subject.

I love reading about the battles of Panipat, about Chhatrapati Shivaji’s successes and the great Indian Freedom Struggle. I particularly like the stories of Tipu Sultan and Nana Saheb Peshwa. The bravery of the Rani of Jhansi fascinates me.

I am always in search of books that tell me more about these great people, especially their childhood. There is the story of how Gandhiji refused to copy the word he had misspelt. Or the one about how Tilak, in his school days, refused to sweep the classroom because he had not thrown peanut shells on the floor. Or the one of how Vallabhbhai Patel took a hot iron to burn a boil under his armpit. These stories show me how brave and truthful these great leaders were, even as children.

Many of my friends complain that History is a very difficult subject. Thankfully, it isn’t for me. It shall always be my one and only favorite subject.

इयत्ता बारावीचा निकाल २५ मे ला | HSC Maharashtra Board Exam 2023 Result

इयत्ता बारावीचा निकाल २५ मे ला | HSC Maharashtra Board Exam 2023 Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल गुरुवार दिनांक २५ मे रोजी दुपारी दोन वाजता ONLINE पद्धतीने विद्यार्थ्यांना बघता येईल. हा निकाल खालील पैकी कोणत्याही लिंक वर विद्यार्थ्याना बघता येईल.

निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव संबंधित लिंक वर टाकावे लागेल यानंतर निकाल बघता येईल आणि निकाल डाऊनलोड सुधा करता येईल.

कोरोनाच्या प्रदीर्घ अडथळ्यानंतर शेवटी संपूर्ण अभ्यासक्रमवार यावर्षी परीक्षा झाल्या. परीक्षा सुरु असतानाच शिक्षकांनी पेन्शनसाठी केकेल्या संपामुळे पेपर तपासणी थांबली असून निकाल उशिरा लागण्याची शक्यता असेल अशा बातम्या आपण पेपर सुरु असतानाच ऐकल्याही असतील. परंतु तरीही यावर्षी निकाल हा वेळेवर लागला आहे.

दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा

दहावी – बारावी बोर्डाची परीक्षा झाली आता निकाल कधी लागणार – लवकर की उशिरा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकात्याच संपलेल्या आहेत. कोरोनाच्या प्रदीर्घ अडथळ्यानंतर शेवटी संपूर्ण अभ्यासक्रमवार यावर्षी परीक्षा झाल्या. परीक्षा सुरु असतानाच शिक्षकांनी पेन्शनसाठी केकेल्या संपामुळे पेपर तपासणी थांबली असून निकाल उशिरा लागण्याची शक्यता असेल अशा बातम्या आपण पेपर सुरु असतानाच ऐकल्याही असतील.

परंतु तरीही निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा असणार आहे. वेळेवर म्हणजे नेमका कधी निकाल लागेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

तर मित्रांनो दरवर्षी इयत्ता बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून च्या पहिल्या आठवड्यात लागत असतो तर इयत्ता बारावीचा निकाल जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लागत असतो. याच वेळेवर यावर्षी चे इयत्ता दहावीचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?

बेस्ट ऑफ Five म्हणजे काय? यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार काय?

मित्रांनो महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची २०२३ ची बोर्ड परीक्षा यावर्षी २ मार्च २०२३ पासून सुरु झाली आहे. तेव्हापासून मुलांना उस्तुकता लागली आहे की, यावर्षी बेस्ट ऑफ Five असणार आहे की नाही? तसेच काही मुले अजूनही एका संभ्रमात आहेत की बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?

सर्वात आधी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊ की बेस्ट ऑफ Five या वर्षी असणार आहे काय?

उत्तर – मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून बेस्ट ऑफ Five प्रमाणे इयत्ता दहावीच्या मुलांचे टक्के काढले जातात. बेस्ट ऑफ Five प्रमाणे मुलांना गुण दिले जातात. तसेच यावर्षीही असण्याची शक्यात्ता दाट आहे. कारण यावर्षी बेस्ट ऑफ Five नसणार असे अजून बोर्डाने कुठेही सांगितले नाही.

आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर बघू – बेस्ट ऑफ Five म्हणजे काय?

  • तर मित्रांनो बेस्ट ऑफ Five म्हणजे परीक्षेच्या निकालावर सहापैकी ज्या ५ विषयांत मुलाला सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. त्याच्ग पाच विषयांचे गुण गृहीत धरून विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी काढली जाते.
  • यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढण्यास मदत होते.

दहावी मराठी व्याकरण | नोट्स | कुमारभारती | SSC Marathi Grammar Nots

दहावी मराठी व्याकरण | नोट्स | कुमारभारती | SSC Marathi Grammar Nots

नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेसाठी मराठी विषय हा १०० गुणांचा असतो. यात २० गुण अंतर्गत मूल्यमापन तर ८० गुण हे लेखी परीक्षेचे असतात. ८० गुणांच्या लेखी परीक्षेत व्याकरणावर आधारित प्रश्न खूप महत्वाचे असतात. यामध्ये ८ गुणांसाठी व्याकरण घटकावर प्रश्न विचारले जातात तर ८ गुणांसाठी भाषिक घटकांवर आधारित प्रश्न विचारले जातात. असे एकूण १६ गुण या घटकावर आधारित असतात. या प्रश्नात आपल्याला पैकी च्या पैकी गुण मिळू शकतात. खालील pdf तुम्ही डाउनलोड करून अभ्यास करू शकता.

आणखी काही मुद्द्यावरील PDF लवकरच याच लिंक वर शेअर केल्या जातील.

४. भाषाभ्यास – कृतीपात्रीकेतील प्रश्न ४ (अ) आणि (आ) या भाषाभ्यासावर आधारित कृती असतात. यामध्ये

(अ) व्याकरण घटकावर आधारित कृती (८ गुण)

  • १) समास – २ गुण
  • २) शब्दसिद्धी – २ गुण
  • ३) वाक्प्रचार – ४ गुण

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

  • १) शब्दसंपत्ती – ४ गुण
  • २) लेखननियमानुसार लेखन – २ गुण
  • ३) विरामचिन्हे – १ गुण
  • ४) पारिभाषिक शब्द – १ गुण